Inauguration of various projects of Pimpri-Chinchwad Municipal Corporation by Deputy Chief Minister Ajit Pawar

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Inauguration of various projects of Pimpri-Chinchwad Municipal Corporation by Deputy Chief Minister Ajit Pawar

 | Development of more infrastructure facilities for the development of Pimpri Chinchwad city- Ajit Pawar

 Pune : Pimpri Chinchwad city is a fast developing city and keeping in mind the population of this well-planned industrial city, more infrastructure facilities will be provided for the overall development of the city, Deputy Chief Minister and District Guardian Minister Ajit Pawar assured.
  MLA Ashwini Jagtap, Municipal Corporation Commissioner (PCMC Commissioner) Shekhar Singh, Additional Commissioner Ulhas Jagtap, former Mayor Yogesh Bahl, Vijaykumar Khorate etc were present on this occasion.
 Mr.  Pawar said, emphasis is being laid on the development of infrastructure to make the city known at the national level.  Efforts are being made to provide better facilities to the citizens and to raise their standard of living.  Various development works have been started for that purpose.  He appealed to everyone to cooperate for the development works as the employment opportunities are also increasing due to this.
 The Deputy Chief Minister further said that tall buildings are being constructed in Pimpri Chinchwad Municipal Corporation area.  For that, it is necessary to have a competent and up-to-date fire fighting system.  A plan of around Rs 350 crore has been prepared for this.  The government is striving for the overall development of the Bahujan community and to provide justice to them.  The administration is planning water supply keeping in mind the estimated population of Pimpri Chinchwad city in 2032.
 A large number of development works are going on in the country.  It includes the works of Vande Bharat Railway, expansion of airports, modernization of infrastructure etc.  The benefits of various public welfare schemes are being conveyed to the people.  The country is fast moving towards becoming the third largest economy in the world.  Mr. Pawar also said that the citizens of the city are also benefiting from it and a large number of infrastructure facilities are being built in the city.
 The program was attended by a large number of local citizens, former councilors and public representatives.
 *Inauguration of various development works and Bhoomi Pujan*
 Household hazardous waste treatment center at Kasarwadi and Gawli Matha of Pimpri Chinchwad Municipal Corporation was inaugurated by Mr. Pawar.  9 crore rupees have been spent for this work MLA Ashwini Jagtap, MLA Anna Bansode, Commissioner Shekhar Singh, Additional Commissioner Vijay Khorate, Sahasha Engineer Sanjay Kulkarni, Executive Engineer (Environment) Harvinder Singh Bansal, Executive Engineer (Electricity) Anil Bharsakhle were present.
 Mr. Pawar also inaugurated the building constructed for the accommodation of postgraduate students of Yashwantrao Chavan Memorial Hospital and Pimpri Chinchwad Municipal Corporation Divyang Bhawan at Pimpri.  In this building, occupational therapy, physiotherapy, speech therapy, music therapy, audiology, dance therapy have been facilitated through modern technology.  It is the first center in the country to have a built-up area of ​​24 thousand square feet as per the provisions of the Persons with Disabilities Act with a multi-sensory environment.  Sandvik Company has contributed Rs 72 lakh for the center from CSR fund.  The building of the center is a four storied building and has cost around Rs. 11 crores.
 Transfer station for solid waste management at Kalewadi was inaugurated and Bhoomipujan of international standard badminton court at Wakad was also done on this occasion.  Renewed Kai in Sangvi by Deputy Chief Minister.  Balasaheb Shitole Swimming Pool was inaugurated.
 000

PCMC | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

Categories
Breaking News Political social पुणे

PCMC | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

 

 

PCMC | पिंपरी चिंचवड शहर (Pimpari chinchwad city) वेगाने विकसीत होणारे शहर असून या सुनियोजित अशा औद्यगिक नगरीची लोकसंख्याही लक्षात घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर यांत्रिक पद्धतीने रस्ते स्वच्छता करणाऱ्या वाहनांच्या लोकार्पण सोहळ्यात श्री. पवार बोलत होते. यावेळी आमदार अश्विनी जगताप, महानरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी महापौर योगेश बहल, विजयकुमार खोराटे आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, शहराची देशपातळीवर ओळख व्हावी यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येत आहे. नागरिकांना उत्तम सुविधा मिळाव्यात, त्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यादृष्टीने विविध विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. यामुळे रोजगाराच्या संधीदेखील वाढत असल्याने सर्वांनी विकासकामांसाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात उंच इमारती बांधल्या जात आहेत. त्यासाठी सक्षम आणि अद्ययावत अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे आहे. त्यासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पिंपरी चिंचवड शहराची २०३२ ची अंदाजित लोकसंख्या लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

देशात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. वंदे भारत रेल्वे, विमानतळांचे विस्तारीकरण, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आदी कामांचा समावेश यात आहे. जनकल्याणाच्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. देश जगातील तीसरी अर्थव्यवस्था बनण्याकडे वेगाने वाटचाल करीत आहे. त्याचा लाभ शहरातील नागरिकांनाही होत असून शहरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभ्या रहात आहेत, असेही श्री.पवार म्हणाले.

कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, माजी नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

श्री.पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी आणि गवळी माथा येथील घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या कामासाठी ९ कोटी रुपये खर्च आला आहे यावेळी आमदार अश्विनी जगताप, आमदार अण्णा बनसोडे, आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता (पर्यावरण) हरविंदरसिंह बन्सल, कार्यकारी अभियंता (विद्युत) अनिल भारसाखळे उपस्थित होते.

श्री.पवार यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या निवासस्थानासाठी उभारण्यात आलेली इमारत आणि पिंपरी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवनाचेही उद्घाटन केले. या भवनात ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, म्युझिक थेरपी, ऑडिओलॉजी, डान्स थेरपीसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपचाराची सोय करण्यात आली आहे. बहुसंवेदी वातावरण युक्त परिसर असणारे दिव्यांग व्यक्ती अधिनियमातील तरतूदीनुसार २४ हजार चौरस फूट बांधकाम क्षेत्र असलेले देशातील पहिले केंद्र आहे. केंद्रासाठी सीएसआर फंडातून सॅंडविक कंपनीने ७२ लाख रुपयांची मदत केली आहे. केंद्राची इमारत चार मजली इमारत असून सुमारे ११ कोटी रुपये खर्च आला आहे.

काळेवाडी येथील घनकचरा व्यवस्थापनासाठीचे ट्रान्सफर स्टेशनचे उद्घाटन आणि वाकड येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्टाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सांगवी येथील नूतनीकृत कै. बाळासाहेब शितोळे जलतरण तलावाचे लोकार्पण करण्यात आले.

PCMC | PM Awas Yoajana| झोपडपट्टी विरहीत शहर करण्याचे शासनाचे प्रयत्न | उपमुख्यमंत्री अजित पवार

Categories
Breaking News Political social पुणे

PCMC | PM Awas Yoajana| झोपडपट्टी विरहीत शहर करण्याचे शासनाचे प्रयत्न | उपमुख्यमंत्री अजित पवार

 

PCMC | PM Awas Yojana | पुणे | राज्यातील नागरिकांना हक्काचे आणि चांगले घर मिळावे तसेच झोपडपट्टी विरहीत शहर (City Without Slum) असावे आणि राज्यातील प्रत्येक गरीब बांधवाला हक्काचे घर मिळावे हे शासनाचे स्वप्न आहे. त्यासाठी १ हजार ५३८ प्रकल्पांच्या माध्यमातून १५ लाख सदनिकांच्या उभारण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. (PCMC | PMC Awas Yojana)

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे (Pimpari Chinhwad Municipal Corporation) पिंपरी आणि आकुर्डी येथे प्रधानमंत्री आवास योजने (Pradhanmantri Awas Yojana) (शहरी)अंतर्गत उभारलेल्या गृहप्रकल्पातील लाभार्थी निश्चित करण्यासाठी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित संगणकीय सोडत कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, राज्यात ९ लाख सदनिकांना केंद्रीय मान्यता संनियंत्रण समितीची मान्यता मिळाली आहे. ६ लाखाहून अधिक कुटुंबांना सदनिकांसाठी अनुदान देण्यात आले आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात म्हाडा, सिडको, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आदी माध्यमातून घरे उपलब्ध होत आहेत.

आदिवासी बांधवांसाठी शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी रमाई घरकूल योजना, पारधी आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना राबविण्यात येत आहे. अशा विविध योजनांमधून नागरिकांना हक्काचे घर मिळवून देण्यात येईल. ग्रामीण भागातील पंडीत दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी अनुदान १ लाखापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गरजू कुटुंबांना घर मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद मनाला समाधान देणारा आहे, असे त्यांनी सांगितले. म्हाडा अधिनियम सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजूरी मिळाली असल्याने धोकादायक इमारतींच्या पुर्नविकासासाठी तसेच रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लाभ होणार आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

श्री.पवार पुढे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगिण विकासासाठी अनेकदा कठोर निर्णय घेण्यात आले. वाढत्या शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक सुविधा निर्माण कराव्या लागतात. रोजगाराच्या निमित्ताने बाहेरील अनेक नागरिक शहरात येतात. त्यांना हक्काचे घर देण्यासाठी केंद्र सरकार दीड लाख आणि राज्य शासन एक लाख रुपयाचे अनुदान देते. हे घर चांगल्या दर्जाचे असावे असा शासनाचा प्रयत्न आहे. हक्काच्या घरासाठी ११ हजार २८७ इच्छुकांनी अर्ज भरून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर विश्वास दाखविला आहे. महानगरपालिकेने सोडतीनंतर पात्र लाभार्थ्यांना घराचा ताबा कधी मिळणार हे त्वरीत कळवावे, त्यासाठी उशिर लावू नये. शहारात जागा उपलब्ध असल्यास कामगारांसाठी सोलापूरच्या धर्तीवर गृहसंकुल उभारण्याचा प्रयत्न करता येईल, असे त्यांनी सांगितले.

चऱ्होली, बो-हाडेवाडी, डुडुळगाव, आकुर्डी, पिंपरी, रावेत याठिकाणी इच्छुकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहप्रकल्प राबविण्यात येत आहेत. राज्यात एकूण लोकसंख्येच्या २ टक्के दिव्यांग आहेत. त्यांनाही चांगले घर मिळविण्याचा हक्क आहे. रावेतमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. महानगरपालिकेतर्फे आयोजित सोडतीचा कार्यक्रम संगणकीय प्रणालीवर आधारीत असून अत्यंत पारदर्शक आहे. त्यामुळे नागरिकांनी मध्यस्थकडून होणाऱ्या फसवणूकीला बळी पडू नये. सोडतीत घर न मिळाल्यास नागरिकांनी निराश होऊ नये. म्हाडा किंवा शासनाच्या इतर योजनांच्या घरांसाठी प्रयत्न करावे. शहरात अधिकाधिक गृहप्रकल्प उभारण्याचा प्रयत्न राहील, असे श्री.पवार म्हणाले. गृहनिर्माण प्रकल्पात योगदान देणाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

खासदार बारणे म्हणाले, हक्काचे घर मिळावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे हे शक्य झाले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत विविध चांगली कामे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात झाली आहेत. महानगरपालिकेने आवास योजना राबवितांना त्याचा दर्जा चांगला राहील याची दक्षता घ्यावी. गरीब माणसाला वास्तूत गेल्यावर समाधान लाभावे अशी घराची रचना असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक योजनांचा नागरिकांना लाभ देण्यात आल्याचेही ते म्हणाले.

मनपा आयुक्त श्री.सिंह यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाविषयी माहिती दिली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण ९३८ सदनिकांची सोडत काढली जात आहे. सोडतीचा निकाल महापालिकेच्या संकेतस्थळावर आणि लाभार्थ्यांच्या मोबाईलवर देण्यात येणार आहे. पिंपरी प्रकल्पात ३७० सदनिका असून त्याची एकूण किंमत एकूण ४७ कोटी असून त्यात केंद्राचा हिस्सा ५ कोटी ५० लक्ष आणि राज्याचा ३ कोटी ७० लक्ष आहे. आकुर्डी प्रकल्पात ५६८ सदनिका असून त्याची एकूण किंमत ७० कोटी आहे. त्यात महानगरपालिकेचा हिस्सा १६ कोटी ८० लक्ष, राज्य शासन ५ कोटी ६० लक्ष, केंद्र सरकार ८ कोटी ५० लक्ष असून उर्वरीत लाभार्थ्यांचा हिस्सा आहे. दोन्ही प्रकल्पाचे ३० चौरस मीटर चटई क्षेत्र असून त्यात सर्व प्रकारच्या आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

Pimpari Chinchwad Zoo | पिंपरी चिंचवड : प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Pimpari Chinchwad Zoo | पिंपरी चिंचवड : प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pimpari Chinchwad Zoo | नागपूर | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC Zoo) संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत जाहिर केला. हे प्राणीसंग्रहालय वन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले आहेत.

यासंदर्भात सदस्या श्रीमती अश्विनी जगताप (MLA Ashwini Jagtap) यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

या प्राणीसंग्रहालयाच्या नुतनीकरण व सुशोभिकरणासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने आराखडा मंजूर केला आहे. त्यानुसार काम करण्यासाठी २०१७ पासून प्राणिसंग्रहालय बंद आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे काही कामे करावयाची असल्याने प्राणी संग्रहालय खुले करण्यात आलेले नाही. दरम्यान, २०१७ ते सन २०२३ या कालावधीत एकूण ३६ प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. सदर प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिक असून औंध येथील शासकीय रूग्णालयामार्फत शवविच्छेदन करून प्राधिकरणाला महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आलेले आहे. ३६ प्राण्यांचा मृत्यू ही गंभीर बाब असून त्याची प्रधान सचिव नगरविकास यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्याच्या वन विकास महामंडळाकडे महापालिकेने हे प्राणीसंग्रहालय हस्तांतरीत करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य नाना पटोले, योगेश सागर यांनी भाग घेतला.

Indrayani River Devlopment Project | PMRDA | पीएमआरडीएचा इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी सादर!

Categories
Breaking News social पुणे

Indrayani River Devlopment Project | PMRDA | पीएमआरडीएचा इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी सादर!

Indrayani River Devlopment Project | PMRDA |  इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प पीएमआरडीएतर्फे ( PMRDAs Indrayani River Devlopment Project)  प्रस्तावित करण्यात आला आहे. हा प्रकल्प राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. राज्य सरकारने नुकतीच याला मान्यता दिली आहे. आता हा प्रकल्प अंतिम मंजूरीसाठी केंद्र सरकार कडे पाठवण्यात आला आहे. अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
या प्रकल्पात पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpari Chinchwad Municipal Corporation) क्षेत्र व इतर 46 गावे आहेत. देहू व आळंदी (Dehu and Alandi) ही महत्त्वाची तीर्थक्षेत्रे इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेली आहेत. इंद्रायणी नदीत (Indrayani River) घरगुती आणि औद्योगिक सांडपाणी, मैला सोडल्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. नदीचे पात्र स्वच्छ करणे व शुद्धीकरण करण्यासाठी उपाय योजना सुचविणे. नदी काठावरील मुख्य ठिकाणी रिव्हरफ्रंट्स विकसित करण्याची योजना तयार करणे. नदीत जलवाहतूक प्रणाली पुरविण्याच्या व्यवहार्यतेचे मुल्यांकन करणे, तसेच आवश्यक असल्यास दरवाजाची व्यवस्था करण्याच्या तरतुदींसह जलवाहतूक प्रस्तावित करणे.  पूर्व सुसाध्यता अहवाल तयार करणे, मास्टर प्लॅन आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे. सदर प्रकल्पाअंतर्गत इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील एकूण 54 गावे व शहरे या मधून निघणारे सांडपाणी प्रक्रिया करून नदी प्रदूषण नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने नियोजन करताना विचारात घेतलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने लोणावळा, तळेगाव दाभाडे व आळंदी या तीन नगरपरिषदा, वडगाव व देहू या दोन नगरपंचायती, देहू कॅन्टोन्मेंट बोर्ड, 15,000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या तीन ग्रामपंचायती व इतर 46 ग्रामपंचायती यांचा समावेश आहे. सदरचा प्रस्ताव राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयाकडे सादर केला आहे. केंद्र व राज्य शासनाकडून प्रदूषण नियंत्रण या कामास भांडवली किंमतीच्या 60:40 टक्के प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. )PMRDA Pune)
——
सद्यस्थितीत 577.16 कोटी रकमेचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र शासनास सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव राज्य शासनांच्या पर्यावरण विभागाने स्वीकारला असून केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी सादर  केला आहे.  हा प्रस्ताव केंद्र शासन स्थरावर देखील लवकरच मंजूर होईल अशी अपेक्षा आहे.
अशोक भालकर, मुख्य अभियंता, अभियांत्रिकी विभाग, पीएमआरडीए.

PM Modi in Pune News | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पुणे मेट्रोच्या मार्गिकांसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

PM Modi in Pune News | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पुणे मेट्रोच्या मार्गिकांसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

| मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरेखा- प्रधानमंत्री

PM Modi in Pune News | शहरी मध्यमवर्गीयांच्या जीवनशैलीविषयी सरकार गंभीर असून सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक बनवावे लागेल. त्यादृष्टीने पुणे शहरात मेट्रो (Pune Metro) सुरू करण्यात आली असून मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरेखा बनत आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी केले. (PM Modi in Pune News)
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी पुणे मेट्रोच्या टप्पा २ च्या (Pune Metro Phase 2) पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांचे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात मेट्रो लोकार्पणासह  पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (Waste to Energy) संयंत्राचे उद्घाटन, पुणे (Pune Municipal Corporation l) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे (Pimpari Chinchwad Municipal Corporation) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (PM Awas Yojana) बांधण्यात आलेल्या घरांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण, पिंपरी चिंचवड मनपा (PCMC) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (PMRDA) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांचे भूमिपूजन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), अजित पवार (DCM Ajit Pawar), पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil), सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

*पुणे शहर हे युवकांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर*

पुणे शहर हे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे, युवांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर आहे, असे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, या पाच वर्षात पुण्यात सुमारे २४ कि.मी. मेट्रोचे नेटवर्क सुरू झाले आहे. पुण्यासारख्या शहरात प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो रेल्वे आवश्यक असून हे जाळे वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. २०१४ पर्यंत देशात २५० कि.मी. पेक्षा कमी मेट्रो नेटवर्क होते. आता देशात ८०० कि.मी. पेक्षा अधिक मेट्रोचे जाळे तयार झाले असून आणखी 1 हजार किलोमीटरचे काम सुरू आहे. २०१४ मध्ये फक्त ५ शहरात असलेली मेट्रो आज देशातील २० शहरात संचालित आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर येथे मेट्रो कार्यरत आहेत. मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची नवी ‘जीवनरेषा’ बनत आहे, असेही श्री. मोदी म्हणाले.

*‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पनेवर भर*

श्री. मोदी पुढे म्हणाले, जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे. आम्ही स्वच्छ भारत अभियान केवळ शौचालयांच्या निर्मतीपूरते मर्यादित ठेवले नाही तर कचरा व्यवस्थापनावर भर देत आहोत. कचऱ्याचे डोंगर हटविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ‘वेस्ट टू वेल्थ’ या संकल्पनेवर भर देत आहोत. पिंपरी चिंचवडचा ‘वेस्ट टू एनर्जी’ खूप उत्कृष्ट प्रकल्प असून यातून कचऱ्यापासून वीज बनणार आहे. यामुळे प्रदुषणाची समस्या नष्ट होण्यासह महापालिकेची आर्थिक बचतही होणार आहे.

*महाराष्ट्राने देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली*

स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाने देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली आहे. म्हणून येथे औद्योगिक विकासाला अधिक गती देण्यासाठी पायाभूत सुविधांवर अधिक भर देण्यात येत आहे.  रेल्वेच्या विकासात २०१४ च्या तुलनेत १२ पट अधिक खर्च केला जात आहे. महाराष्ट्राच्या विविध शहरांना आसपासच्या इकॉनॉमिक हबशी जोडले जात आहे. मुंबई- अहमदाबाद हायस्पीड रेल्वे, दिल्ली मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे औद्योगिक विकास होणार आहे. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मुळे महाराष्ट्राची उत्तर भारतासोबत रेल्वे जोडणी वाढणार आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड यांच्यादरम्यान बनविण्यात आलेल्या पारेषण वाहिनी जाळ्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगांना नवी गती मिळणार आहे. त्याचबरोबर ऑईल गॅस लाईन, औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी, नवी मुंबई विमानतळ, सेंद्रा बिडकीन औद्योगिक पार्क यांच्यात महाराष्ट्राच्या  अर्थव्यवस्थेला नवी गती देण्याची क्षमता आहे.

*डिजीटल क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासात पुण्याचा मोठा वाटा*

महाराष्ट्राचा विकास होईल तेव्हा भारताचा विकास होईल आणि भारताचा विकास होईल त्याचा तेवढाचा लाभ महाराष्ट्राला होईल. गेल्या ९ वर्षात इनोव्हेशन आणि स्टार्टअपच्या बाबतीत भारताने जगात नवी ओळख मिळवली आहे. आज स्टार्टअपची संख्या १ लाखाच्या वर झाली आहे. ही इकोसिस्टीम डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या विस्तारामुळे तयार झाली आहे. भारतात डिजीटल इन्फ्रास्ट्रक्चरचा पाया घालण्यात पुण्याचा मोठा वाटा आहे. स्वस्त स्मार्टफोन, गावोगावी पोहोचलेल्या इंटरनेट सुविधेमुळे हे शक्य झाले आहे. जगभरात सर्वाधिक वेगाने ५ जी इंटरनेट सुविधा पोहोचवणारा आपला देश बनला आहे. फिनटेक, बायोटेक, ॲग्रीटेक आदी सर्वच क्षेत्रात आपले युवा उत्कृष्ट काम करत आहेत.

*गरीबांसाठी ४ कोटीपेक्षा अधिक घरांची निर्मिती*

गेल्या ९ वर्षात गाव आणि शहरात गरीबांसाठी ४ कोटीपेक्षा अधिक पक्क्या घरांची निर्मिती केली आहे. त्यातही शहरी गरिबांसाठी ७५ लाखापेक्षा अधिक घरे बनविली आहेत. नवीन घरांच्या निर्मितीमध्ये पारदर्शकता आणली असून गुणवत्ताही सुधारली आहे. त्यातील जास्तीत जास्त घरे महिलांच्या नावावर करण्याचे काम आम्ही केले आहे. पहिल्यांदाच महिलांच्या नावावर काही संपत्ती नोंदणीकृत झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांमुळे नागरिकांसाठी येणारे सण विशेष आनंदाचे ठरतील, असेही प्रधानमंत्री म्हणाले.

*देशाची ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र योगदान देईल | मुख्यमंत्री*

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पुणे शहर, जिल्हा ही एक ऐतिहासिक नगरी आहे. येथे मेट्रो प्रकल्पाचा शुभारंभ झाला आहे. पुणे मेट्रोमुळे मुंबई शहरासारखाच लाखो पुणेकरांनाही लाभ मिळणार आहे. रिंग रोडसह पुणे शहरात विविध विकास प्रकल्प सुरू आहेत त्याला चालना देण्याचे काम सरकार करेल. शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता-भगिनी, विद्यार्थी तरुण या सर्वांसह सर्वसमावेशक विकासाचा रथ पुढे नेण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करत आहेत. सर्वसामान्याचे, गोरगरीबाचे स्वप्न पुढे नेण्यासाठी मोदीजी प्रयत्न करत आहेत.
प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जगभरात भारताचे नाव आदराने घेतले जाते. देशाचे ५ ट्रिलियन डॉलरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राची १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याची आपली जबाबदारी असून त्यात महाराष्ट्र योगदान देईल. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, असेही श्री. शिंदे म्हणाले.

*पुणे मेट्रोमुळे वाहतुकीची समस्या दूर होईल | देवेंद्र फडणवीस*

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज मेट्रोच्या दोन मार्गिका जोडल्या जात असल्यामुळे एका भागातून दुसऱ्या भागात जाण्याकरिता विशेष मदत या क्रॉसिंगमुळे होणार आहे. यात तयार झालेले एक एक स्थानक स्थापत्याचा उत्तम नमुना आहे. मेट्रोचा वाढीव टप्पा पूर्ण होईल तेव्हा खऱ्या अर्थाने पुणे व पिंपरी शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. देशातील सर्वोत्तम इलेक्ट्रिक बसेसचा ताफा पुणे व पिंपरी- चिंचवड शहरामध्ये पीएमपीएमएलकडे आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांची संकल्पना असलेली कुठलेही प्रदूषण न करणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्यामध्ये होत आहे.
चक्रीय अर्थव्यवस्था असली पाहिजे या प्रधानमंत्री मोदींच्या भूमिकेनुसार पिंपरी चिंचवड मनपाकडून उभारण्यात आलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी प्रकल्प’ हे उदाहरण आहे. त्यामध्ये निर्माण होणारी ऊर्जा अपारंपरिक असणार आहे. तसेच त्यासाठीचे पाणी देखील एसटीपी मधून पुर्नप्रक्रिया केलेले असेल. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या घरांमुळे येत्या काळात एकही कुटुंब बेघर राहणार नाही. पुणे ही औद्योगिक नगरी, माहिती तंत्रज्ञान नगरी आहे, स्टार्टअपची राजधानी आहे. येत्या काळात पुण्याला नवीन रिंगरोड आणि नवीन विमानतळ देणार आहोत. खऱ्या अर्थाने पुणे ही जशी विद्येची, उद्योगाची नगरी आहे तशी ती स्वप्नपूर्तीची नगरी होईल हा विश्वास आहे.

*शहराच्या विकासात पुणेकरांची साथ | उपमुख्यमंत्री अजित पवार*

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे शहराच्या विकासाबरोबरच महाराष्ट्राच्या विकासाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच साथ दिली आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असल्याचा आनंद आहे. मेट्रोच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पुणेकरांनी एकजुटीने काम केले.
ते पुढे म्हणाले, ३५० वर्षांपूर्वी राजमाता जिजाऊंनी बाल शिवबांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवून पुण्याचा विकास करण्याचे काम केले. या भूमीत अनेक कला, क्रीडा तसेच गुणवंत, बुद्धीवंतांनी पुण्याच्या विकासामध्ये योगदान दिले. शेतकरी, कष्टकऱ्यांनी पुण्याच्या वैभवात भर घातली. उद्योजकांनी आर्थिक सुबत्ता आणण्याचा प्रयत्न केला. देशातील प्रत्येक गोरगरीब, कष्टकऱ्याला स्वस्तात घर देण्याचे प्रधानमंत्री यांचे स्वप्न आहे. आज पंतप्रधान यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड येथील घरांचे लोकार्पण होत आहे. या योजनेंतर्गत मिळालेल्या घरात सुखाचा,आनंदाचा संसार करा आणि मुलांना जबाबदार नागरिक बनवा, असाही संदेश त्यांनी लाभार्थ्यांना दिला.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी मेट्रोच्या दोन्ही मार्गाना हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण केले आणि प्रातिनिधिक स्वरुपात 3 महिलांना प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या चाव्या वितरीत केल्या. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

*विकासकामांमुळे शहर विकासाला गती*

पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट या ६.९ किलोमीटरच्या मार्गिकेवर ४ स्थानके आहेत, तर गरवारे कॉलेज ते रुबी हॉल या ४.७ किलोमीटरच्या मार्गिकेवर ७ स्थानके आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण २१ स्थानकांसह २३.६६ किमी लांबीचा मेट्रो मार्ग पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी होणार आहे. या मार्गिकांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरे आणि पुणे शहरातील महत्वाची ठिकाणे जोडली गेली आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली १ हजार २८८ घरे आणि पुणे महापालिकेने बांधलेल्या २ हजार ६५८ घरे प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आली. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणाऱ्या सुमारे १ हजार १९० घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६ हजार ४०० हून अधिक घरांची पायाभरणी देखील करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प क्षमता ७०० टन प्रति दिवस असून वीज निर्मिती क्षमता १४ मेगावॅट प्रति तास आहे.
0000
News Title | PM Modi in Pune News | Inauguration and Bhoomi Pujan of various projects including Pune Metro lines by Prime Minister Narendra Modi

Pimpari Chinchwad Smart City | AAP | पिंपरी चिंचवड शहरात साचलेल्या पाण्यात आप कडून सोडल्या कागदी होड्या

Categories
Breaking News Political पुणे

Pimpari Chinchwad Smart City | AAP | पिंपरी चिंचवड शहरात साचलेल्या पाण्यात आप कडून सोडल्या कागदी होड्या

Pimpari Chinchwad Smart City | AAP |आम आदमी पार्टी (Aam Aadami Party) कडून शहरात साचलेल्या पाण्यामध्ये होड्या सोडून निषेध व्यक्त केला आहे.  येत्या दोन दिवसांत शहरातील खड्डे बुचवण्यात आले नाही तर खड्यांमध्ये झाडे लावू. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (PCMC) असणाऱ्या अधिकाऱ्यांची नावाने या खड्ड्यांचे नामकरण करू. असा इशारा आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे (Raviraj Kale) यांनी दिला. (Pimpari Chinchwad Smart City | AAP)

काळे यांनी सांगितले कि, पिंपरी चिंचवड शहरात शेकडो कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटीचे स्वप्न आम्हाला पिंपरी चिंचवडकरांना दाखवण्यात आले. परंतु सध्या शहराची खासकरून पिंपळे निलख, विशालनगर,कस्पटे वस्ती या परिसरात जागोजागी पाणी साचलेले दिसते. स्मार्ट सिटीचे कामाच्या नावाखाली अनेक ठिकाणी रस्ते खोदाई करून ठेवण्यात आली आहे. त्याच जागी अनेक मोठमोठे खड्डे पडलेले दिसतात. या संबंधीत प्रकार वेळोवेळी ड प्रभागातील जनसंवाद माध्यमातून मांडण्यात आला परंतु प्रशासक असल्याने या अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिला नाही. त्यामुळे विविध ठिकाणी पाणी साचण्यास कारणीभूत असणाऱ्या ठेकेदारांना नेमके शहरातील रस्त्यांवर पाणी साचवण्याचे काम दिले होते की रस्ते स्मार्ट करण्याचे काम दिले होते याची चौकशी मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी करावी. अशी मागणी काळे यांनी केली आहे. (Pimpari Chinchwad Municipal Corporation)


News Title |Pimpari Chinchwad Smart City | AAP | Paper boats left by AAP in stagnant water in Pimpri Chinchwad city

Pimpari Chinchwad Municipal Corporation | पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना जलपर्णीचा हार घालण्याचा आप चा इशारा

Categories
Breaking News Political पुणे

Pimpari Chinchwad Municipal Corporation | पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना जलपर्णीचा हार घालण्याचा आप चा इशारा

 Pimpari Chinchwad Municipal Corporation  | पिंपरी चिंचवड शहरातील (Pimpari chinchwad city) इंद्रायणी,पवना,मुळा नदीपात्रातील (Indrayani, pawana, Mutha River) जलपर्णी काढण्यासाठी थेट पद्धतीने वारंवार कामे दिले आजपर्यंत गेल्या एक वर्षात अंदाजे 8 कोटी रुपयांची कामे थेट पद्धतीने देऊन सुद्धा जलपर्णीचा विळखा शहरातील नद्यांना पडलेला दिसतो.  येत्या आठ दिवसांत जलपर्णी काढण्यात आली नाही तर आम्ही आम आदमी पार्टीकडून त्याच जलपर्णीचे तोरण करून महानगरपालिकेच्या गेटला बांधू. तसेच  आयुक्त (PCMC Commissioner) म्हणून त्याच जलपर्णीचा हार करून घालू. असा इशारा  आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे (AAP city President Raviraj Kale) यांनी दिला आहे. (Pimpari Chinchwad Municipal Corporation)
आप पार्टीने आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार  गेले दिड वर्ष महापालिकेचा कारभार प्रशासक म्हणून आपण काम पाहत आहात. परंतु आजपर्यंत आपणसुद्धा शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी  खेळण्याचा प्रकार चालू आहे. आरोग्य विभागामार्फत पूर्वीच्याच ठेकेदारांना पुन्हा काम देण्यात आली होते. मात्र याच ठेकेदारांवर आरोग्य विभागाची मेहरबानी का? याच ठेकदारांवर  सतत जलपर्णी वरून आरोप होत असताना  कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता थेट पद्धतीने काम का दिले का दिले जात होते? आरोग्य विभाग आणि ठेकेदारांचे आर्थिक हितसंबंध जोपासणे एवढेच काम महानगरपालिकेकडून होत होते का? महानगरपालिकेचे बोधवाक्य बदलण्याची हीच योग्य वेळ आहे “कटिबद्ध जनहिताय”बदलून “कटिबद्ध ठेकेदार” हिताय असे जाहीर करावे एवढेच महानगरपालिकेकडून बाकी राहिले आहे.
निवेदनांत पुढे म्हटले आहे कि, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तिन्ही नदीपात्रातील जलपर्णी काढली जात नाही. आपणसुद्धा ठेकेदाराप्रमाणेच पावसाच्या पाण्याने जलपर्णी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून जलपर्णी वाहून जाण्याची वाट पाहत आहात*.गेल्यावर्षी आम्ही 15 तरूणांनी मुळा नदीपात्रात उतरून जलपर्णी काढण्यास सुरुवात केली होती आणि तिच जलपर्णी मा.पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना पोस्टाद्वारे पाठवली होती त्यानंतर महापालिका प्रशासनाने जलपर्णी काढण्यास सुरुवात केली होती. ठीक त्याच प्रमाणे यावेळी आठ दिवसांत जलपर्णी काढण्यात आली नाही तर आम्ही आम आदमी पार्टीकडून त्याच जलपर्णीचे तोरण करून महानगरपालिकेच्या गेटला बांधू अन्यथा महानगरपालिका आयुक्त म्हणून आपणास त्याच जलपर्णीचा हार करून घालू असे आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी सांगितले.
News Title | Pimpari Chinchwad Municipal Corporation |  AAP warns Pimpri Chinchwad Municipal Commissioner to garland Jalparni

Divyang PMPML Free Pass | ग्रामीण भागातील दिव्यांगांना पीएमपी चा मोफत बस पास देण्याबाबत उदासीनता 

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

Divyang PMPML Free Pass | ग्रामीण भागातील दिव्यांगांना पीएमपी चा मोफत बस पास देण्याबाबत उदासीनता

| पीएमपी सीएमडीनी मागणी करूनही दोन्ही मनपा आणि पीएमआरडीए कडून प्रतिसाद नाही

Divyang PMPML Free pass | ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिना (Divyang In Rural Area) पीएमपीएमएलचा  (PMPML) मोफत बस प्रवास पास (Free Bus Pass)  मिळणेबाबत वेगवेगळ्या संघटनांकडून मागणी करण्यात आली आहे. मनविसे देखील (MNVS) याची मागणी पीएमपीकडे (PMPML pune) केली आहे. त्या अनुषंगाने  पुणे (PMC Pune) व पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpari Chinchwad Municipal Corporation) आणि पीएमआरडीए (PMRDA) कडे याबाबतचे धोरण तयार करण्याची मागणी पीएमपीचे सीएमडी ओमप्रकाश बकोरिया (PMPML CMD Omprakash Bakoria) यांनी केली आहे. मात्र तिन्ही संस्थांकडून याबाबत कुठलाही प्रतिसाद अजून पीएमपीला मिळालेला नाही. यावरून दिव्यांगांबाबतची उदासीनता दिसून येत आहे. (Divyng PMPML free pass)

पुणे व पिंपरी महानगरपालिकेकडील समाज विकास विभागाचे (Social Devlopment Department) धोरणानुसार त्या त्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहाणाऱ्या दिव्यांग व्यक्तीनां दरवर्षी महामंडळामार्फत १००% अनुदानीत पासेस देण्यात येतात. याकरीता दोन्ही महानगरपालिकांमार्फत मार्च महिन्याच्या अखेरीस वर्तमानपत्रात जाहिर प्रकटन देवून ऑनलाईन अर्ज मागविणेत येतात. त्यानुसार त्या त्या महानगरपालिकांकडून प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र अर्जदारांची यादी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे(PMPML) पाठविणेत येते. सदर यादीनुसार त्या त्या मनपा हद्दीतील दिव्यांग व्यक्तिनां महामंडळामार्फत वार्षिक मोफत बस प्रवास पास देणेत येतो. तसेच त्या त्या मनपा हद्दीतील दिव्यांग व्यक्तिचे वार्षिक मोफत बस पास पोटीचे १००% अनुदान दरवर्षी त्या त्या महापालिकांकडून महामंडळास प्राप्त होते. (PMPML Pune News)
तथापि ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिनां मोफत बस प्रवास पास दयावयाचा झालेस या पासेस पोटीचे अनुदान पीएमपी महामंडळास मिळणे आवश्यक आहे. सद्य स्थितीत दोन्ही महानगरपालिकांकडून ग्रामीण
भागातील दिव्यांग व्यक्तिंचे मोफत बस प्रवास पास पोटीचे कोणतेही अनुदान प्राप्त होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिीनां सदया मोफत बस प्रवास पास सवलत देणेत येत नाही. (PMP bus pass News)
ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिनां मोफत बस प्रवास पास देणे बाबत वारंवार मागणी होत असल्याने याअनुषंगाने दोन्ही महापालिकांना महामंडळामार्फत नुकताच लेखी पत्र व्यवहार करणेत आलेला आहे. परंतु
दोन्ही महापालिकांकडून अद्याप याबाबतचे धोरण प्राप्त झालेले नाही. तरी पुणे व पिंपरी चिंचवड मनपाचे हद्दीतील दिव्यांग व्यक्तिनां देणेत येणारे मोफत बस पासचे धोरणाप्रमाणेच ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिनां मोफत बस प्रवास पास दयावयाचा झालेस सदर पासेस पोटीचे अनुदान पीएमआरडीएकडून महामंडळास मिळाल्यास महामंडळामार्फत ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिनां मोफत बस प्रवास पास देणेस हरकत नाही. यास्तव ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिनां मोफत बस प्रवास पास दयावयाचा झालेस सदर पासेसपोटीचे अनुदान पीएमआरडीएकडून महामंडळास मिळणेबाबतचे धोरण निश्चित करून महामंडळास त्याबाबतचा प्रस्ताव सादर करणे विषयी विनंती आहे. जेणे करून याबाबतची पुढील कार्यवाही करणे महामंडळास शक्य होईल. असे पीएमपीचे सीएमडी ओमप्रकाश बकोरिया यांनी मागणी केली होती. मात्र याबाबत कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही.
पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. पुणे जिल्हा आणि बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थी शिकण्यासाठी पुण्यात येतात. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह  राज्यातील अंध व अपंग विद्यार्थी व नागरिकांना मोफत बस सेवा दिली पाहिजे. अशी मनविसे ने मागणी केली आहे.
प्रशांत कनोजिया, मनविसे 
—–
News Title | Divyang PMPML Free Pass | Indifference towards providing free bus pass of PMP to disabled people in rural areas| There is no response from both Municipalities and PMRDA despite demand by PMP CMD

Majhi Vasundhara Abhiyan |  Pune Municipal Corporation third Rank in Majhi Vasundhara campaign

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र

Majhi Vasundhara Abhiyan |  Pune Municipal Corporation third Rank in Majhi Vasundhara campaign

 |  The first number is Pimpri Chinchwad and the second is Navi Mumbai

 Majhi Vasundhara Abhiyan |  Majhi Vasundhara Abhiyan was implemented on behalf of the state government.  This campaign was implemented for environmental awareness.  In this, Pune Municipal Corporation (PMC) has got the third rank in the group of more than 10 lakh population.  The first has been given to Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) and the second to Navi Mumbai Municipal Corporation.  Last year also, Pune Municipal Corporation (PMC Pune) got the third rank.  But it was divided into Pune and Sangli Municipal Corporation (Sangli-Miraj-Kupwad Municipal Corporation).  (Majhi Vasundhara Abhiyan)
 “MajhiVasundhara Abhiyan” was started in the local bodies of the state on October 2, 2020. “Majhi Vasundhara Abhiyan 3.0” was implemented in the local bodies of the state from April 1, 2022 to March 31, 2023. Maji Vasundhara Abhiyan 3.  A total of 16,824 local organizations such as 411 civil local organizations and 16,413 Gram Panchayats of the state participated in 0. (world environment day)
 According to the toolkit released under “Majhi Vasundhara Abhiyan 3.0”, 7,600 marks for Urban Local Bodies (Amrit Group), 7,500 marks for Urban Local Bodies (excluding Amrit Group) and 7,500 marks for Gram Panchayats were fixed for desktop assessment.  (Majhi Vasundhara Abhiyan News)
 In Majhi Vasundhara Abhiyan 3.0, desktop evaluation and field evaluation of the work done by the local self-government bodies during the campaign period were conducted through three systems.  Based on the total marks in the assessment, I am among the 11 population-wise groups in Vasundhara Abhiyan 3.0.  Winners as well, Best Divisional Commissioner, Best on overall performance of Revenue Department and District  Selection of the Collector and the best Chief Executive Officer, Zilla Parishad after the approval of the Government  has been done.  The result in this regard has been declared on 5th June, 2023.  (Pune Municipal Corporation News)
 The following are the details of the best performing local bodies in order of merit:-
  Amrit Group (State Level):
 More than 10 lakh population groups:
  State Level:
 1. Pimpri Chinchwad Municipal Corporation
 2. Navi Mumbai Municipal Corporation
 3. Pune Municipal Corporation
 —-