गणपती नंतर गौरींचे आगमन: महाराष्ट्रात मंगलमय वातावरण : घरोघरी निर्मितीक्षम सजावट

Categories
cultural महाराष्ट्र
Spread the love

गणपती नंतर गौरींचे आगमन

: महाराष्ट्रात मंगलमय वातावरण

: घरोघरी सुंदर सजावटी

 

पुणे: नुकतेच गणेश बाप्पाचे आगमन झाले होते. त्यानंतर रविवारी घरोघरी गौरींचे आगमन झाले. महाष्ट्राभर मंगलमय वातावरण आहे. घरोघरी या देवांचे आगमन झाले आहे. त्यामुळे वातावरणात प्रसन्नता आहे. कोरोनाच्या संकटात ही लोकांनी चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे घरोघरी आनंद बहरुन आला आहे. शिवाय घरोघरी गणपती, गौरींची सजावट केली आहे. प्रत्येक जण काहीतरी नवीन करू पाहतोय.

अशीच एका पुणेकर नागरिक रोहित राजेंद्रकुमार भालेकर यांनी आपल्या घरी केलेली ही सजावट.