Rain flood : Barshi: नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी सरसकट पंचनामे करणार : राऊत

Categories
महाराष्ट्र शेती

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी सरसकट पंचनामे करणार : आमदार राजेंद्र राऊत बार्शी : बार्शी तालुक्यात मागील ४-५ दिवसांत सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात म्हणजे १२६ टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यातील या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे शेतीचे व खरीप पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तालुक्यातील या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज संयुक्त आढावा बैठक घेतली. बैठकीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या […]

Movement For FRP : एकरकमी एफआरपीसाठी भाजपा किसान मोर्चा आक्रमक

Categories
पुणे शेती

एकरकमी एफआरपीसाठी भाजपा किसान मोर्चा आक्रमक : वासुदेव नाना काळे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील साखर संकुलाबाहेर असंख्य कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन पुणे: महाविकास आघाडी सरकारच्या एकरकमी एफआरपी न देण्याच्या शिफारशींच्या विरोधात भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचा एल्गार आज पुण्यातील शिवाजीनगर येथील साखर संकुल परिसरात पाहायला मिळाला. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा. वासुदेव नाना काळे यांच्या […]

Sugar Commisonaret: साखर आयुक्तालय हे साखर सम्राट धार्जिणे : शेतकरी संघटना

Categories
महाराष्ट्र शेती

साखर आयुक्तालय म्हणजे साखर सम्राट धार्जिण्यांचा अड्डा :  शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांचा आरोप औरंगाबाद : साखर आयुक्तालय म्हणजे साखर सम्राट धार्जिण्यांचा अड्डा आहे. असा आरोप   शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना केला आहे. : साखर आयुक्त यांचे परिपत्रक चुकीचे पवार म्हणाले, […]

Farmer Protest: शेतमाल, ऊस आणि दुधाला हमीभाव कधी मिळणार..?

Categories
पुणे महाराष्ट्र शेती

शेतमाल, ऊस आणि दुधाला हमीभाव कधी मिळणार..? : शेतकरी संघटना आक्रमक पुणे:  कारखान्यातील उत्पादित मालाला किंमत दिली जाते. दूधापासून बनविलेल्या दुग्धजन्य पदार्थांना किंमत आहे. मात्र, शेतकरी २४ बाय ७ कष्ट करतो, त्याच्या शेतमाला आणि दूधाला हमी का मिळत नाही, असा सवाल शरद जोशी विचारमंच संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी उपस्थित केला. : शेतकरी मेळाव्यात […]

राज्यात १५ ऑक्टोबरपासून ऊसाचा गाळप हंगाम :मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय : त्याअगोदर गाळप सुरु करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

Categories
महाराष्ट्र शेती

राज्यात १५ ऑक्टोबरपासून ऊसाचा गाळप हंगाम :मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय :  त्याअगोदर गाळप सुरु करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार   मुंबई: राज्यात २०२१-२२साठी ऊसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जे कारखाने १५ ऑक्टोबर २०२१ पूर्वी उसाचे गाळप सुरु […]