Bharat Jodo Yatra :2 | भारत न्याय यात्रा : 14 जानेवारी ला मणिपूर मधून सुरुवात

Categories
Breaking News Political देश/विदेश

Bharat Jodo Yatra :2 | भारत न्याय यात्रा : 14 जानेवारी ला मणिपूर मधून सुरुवात

Bharat Nyay Yatra | लोकसभा निवडणुकीआधी एकीकडे भाजपकडून राममंदिर (Ram Mandir) उद्घाटनाची भव्य तयारी तर दुसरीकडे काँग्रेसकडून भारत जोडो दुसऱ्या टप्प्याची घोषणा (Bharat Jodo Yatra 2) करण्यात आली आहे.  (Bharat Nyay Yatra)
14 जानेवारीला मणिपूर मधल्या इंफाळ मधून राहुल गांधी भारत न्याय यात्रेला सुरुवात करणार आहेत.
14 राज्यांमधून, 6200  किलोमीटरअंतर पार करत 20 मार्चला मुंबईमध्ये यात्रेचा समारोप होणार आहे.
यावेळी ही यात्रा बस आणि पायी अशा दोन्ही स्वरूपाची असणार आहे
 14 जनवरी पासून 20 मार्च
मणिपुर पासून मुंबई पर्यंत
6200 किमी. | 14 राज्य | 85 जिल्हे