You are Prize | महापालिका कर्मचाऱ्यांनो आणि अधिकाऱ्यांनो तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या! | तुमच्यापेक्षा कुणीही आणि काहीही महत्वाचे नाही! 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

You are Prize | महापालिका कर्मचाऱ्यांनो आणि अधिकाऱ्यांनो तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या! | तुमच्यापेक्षा कुणीही आणि काहीही महत्वाचे नाही!

PMC Employees – PMC Officers – (The Karbhari News Service) – गेल्या काही दिवसांपासून आणि वर्षांपासून पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation (PMC) कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या अकाली निधनाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यातील बरेचसे मृत्यू हे हृदय रोगांशी (Heart Attack) संबंधित होते. कमी वयात आणि नोकरीचा चांगला काळ सुरु असताना एखाद्या कर्मचारी आणि अधिकाऱ्याचे असे अचानक निघून जाणे, हे नक्कीच वेदनादायक आहे. मात्र या गोष्टीला काही अंशी आपली जीवनशैली (Lifestyle) देखील कारणीभूत आहे. (Pune Municipal Corporation Employees and Officers)
काही आजारांचा अपवाद वगळता बरेचसे आजार हे चुकीच्या खाण्याने होतात. यात मधुमेह (Type 2 Diabetes), उच्च रक्तदाब (Hypertension), अल्सर (Ulcer), पोटाचे विकार, यात तुमचाही दोष नाही. कारण तुम्हांला नेहमी चुकीचं मार्गदर्शन केलं जातं. तुमचा डॉक्टर तुम्हांला नीट मार्गदर्शन करू शकत नाही. तुम्ही बघितले असेल तुम्हांला मेडिसिन देणारे डॉक्टरांचेच पोट पुढे आलेले असते. त्यालाच चांगल्या आहाराबाबत माहित नसते. तो तुम्हांला काय सल्ले देणार? तो फक्त मेडिसिन देऊन तात्पुरती मलमपट्टी करणार.
याचाच अर्थ काय तर तुमच्या आरोग्याची काळजी कुणीही घेऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्यासाठी आधी तुम्हाला तुम्ही स्वतः किती महत्वाचे आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. हे फक्त तुमच्या कुटुंबा पुरते मर्यादित नाही. हे तुमच्या अस्तित्वासाठी गरजेचे आहे. तुम्ही या जगात अस्तित्वात असणे, हे सगळ्यात मोठं prize आहे. त्या गोष्टीचा आदर करा. स्वतःचा सन्मान करा. वेळ निघून जाण्याआधी हे तुम्हांला लक्षात घ्यावे लागेल. तुमची नोकरी आणि पैसा देखील तुमच्यापेक्षा मोठा नाही. या गोष्टी महत्वाच्या आहेतच. पण सगळ्यात महत्वाचे तुम्ही आहात. स्वतःच्या असण्याचा आदर करा आणि एक चांगली जीवनशैली जागा.

त्यासाठी या गोष्टींवर आजपासूनच अंमल करायला सुरुवात करा.

1. साखर, कर्बोदके टाळा (Stay Away from Sugar, Carbohydrates) 
तुमची जीवनशैली ही तुमच्या आहारापासून सुरु होते. तुमच्या पोटात पोषणयुक्त अन्न जाते कि नाही, यावर तुम्हांला बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. कारण आज तुमच्यापैकी बरेच लोक जे खातात, त्या सगळ्यात साखर आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. परिणामी इन्सुलिन लेव्हल वाढते. त्याचाच अर्थ रक्तातील साखर वाढत जाते. त्यामुळेच पुढे लठ्ठपणा, डायबेटीस, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, अशा आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे याचे जे मूळ आहे साखर आणि कर्बोदके, ते तुम्हांला आहारातून कमी करावे लागेल. पोषणयुक्त अन्न खायला तुम्हाला सुरुवात करावी लागेल. त्यासाठी प्रोटीन आणि आरोग्यदायी फॅट यांना आहारात महत्वाचे स्थान द्यावे लागेल. यामध्ये अंडी, मटण, मासे, सगळ्या पालेभाज्या यांचा समावेश आहे. तसेच पनीर, बटर, चीज, दही यांचे आहारात प्रमाण वाढवावे लागेल.
2. तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी तेल कुठले वापरता? (Stay Away from Seed Oil) 
तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील, आम्ही बाहेरचे अन्न टाळतो. घरीच शिजवून खातो. तरीही आमचे पोट वाढते. याला प्रमुख दोन कारणे. एक म्हणजे आहारात असलेले पिष्टमय पदार्थ आणि साखरेचे प्रमाण आणि दुसरे म्हणजे तुमचे तेल. तुम्ही जर स्वयंपाकासाठी सोयाबीन, सूर्यफूल, अशी seed oil वापरत असाल तर तुमचा लठ्ठपणा हा वाढतच राहणार आहे. हे मूळच तुम्ही घरातून हद्दपार करा. त्यासाठी तुमचे अन्न तुम्ही coconut oil, तूप, बटर यात शिजवा. तुम्हांला घाण्याचे शेंगदाणा तेल मिळत असेल तर उत्तमच आहे.
3. ब्रेकफास्ट टाळाच (Skip Breakfast) 
तुमच्या शरीरासाठी ब्रेकफास्ट गरजेचा नसतोच. हे विज्ञान देखील सांगतं. मात्र आपण पाश्चिमात्य जीवनशैली अंगिकारली आहे. आपण त्यांचेच अनुकरण करतो आणि मग सकाळ पासूनच रक्तातील साखर वाढवत राहतो. तुमच्या रक्तातील साखर ही सकाळी आधीच high असते. रिकाम्या पोटीच तुम्ही व्यायाम करायला हवाय. भारतीय संस्कृतीत  किंवा पूर्वीच्या काळी लोक बघा दिवसातून दोनच वेळा जेवण करायचे. दुपारी आणि सायंकाळी. आणि याच जेवणाच्या प्रमाणवेळा आहेत. ब्रेकफास्ट वर खर्च करू नका. तुम्हांला सकाळी भूक लागत नाही. सवय लागली म्हणून तुम्ही खाता. ज्या लोकांना शेतात जाऊन नांगर चालवायचा असतो त्यांना ब्रेकफास्ट ची गरज असते. तुम्हांला बिलकुल नाही. आजपासूनच यावर अंमल करायला सुरुवात करा.
4. उपवास करा (Fasting/ Intermittent fasting) 
उपवास करा, याचा चुकीचा अर्थ लावू नका. उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी आणि फराळाचे पदार्थावर ताव मारणे नव्हे. आपल्याला हेच सांगितलं जाते. मात्र उपवासा मागचे विज्ञान समजून घ्या. उपवासाचा अर्थ आहे कि तुम्ही जाणूनबुजून काही काळासाठी पोट रिकामे ठेवणे. यात 14 तासांपासून ते 24 तास, 72 तास, 120 तासांचा समावेश आहे. तर तुम्ही 14 तासांपासून आजपासूनच सुरुवात करा. हळूहळू तास वाढवा. या काळात काही खायचं नाही. फक्त प्यायचं. ते ही पाणी, मीठ पाणी, ब्लॅक कॉफी (Without Sugar), ब्लॅक टी (Without Sugar), ग्रीन टि आणि ऍपल सीडार व्हिनेगार. असं केलं तरच उपवास फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही 24 तास 48 तास उपवास केला तर तुमचे वजन तर कमी होणारच आहे. शिवाय तुमचे पोटाचे विकार दूर होतील. एकूणच आरोग्य सुधारेल, फोकस वाढेल, आयुष्यमान वाढेल. ही गोष्ट गंभीरपणे घ्या. त्यासाठी तुम्हांला जेवणाच्या वेळा ठरवाव्या लागतील. संध्याकाळी तुम्हांला 7 च्या आत जेवण संपवावे लागेल. फार तर 8 वाजता. त्यापुढे नाही. सकाळी ब्रेकफास्ट नाही. सरळ जेवण. तेही दुपारी. समजा रात्री 8 ला तुमचे जेवण झाले असेल आणि दुपारी 12 वाजता तुम्ही जेवण केले तर मधला 16 तासाचा काळ ही तुमचा झाला फास्टिंग. 16 तास नसेल जमत तर 14 तास करा. पण हळूहळू वाढवत न्या. 24 तास,  48 तासाचे ध्येय ठेवा. आजपासून सुरुवात करा आणि बघा पुढील तीन महिन्यात फरक पडतो की नाही ते.
5. व्यायाम करा पण जिम ला जाऊनच (Gym Exercises)
तुमच्या शरीराला व्यायाम ही गरज आहे. कारण जसे तुमचे वय वाढत जाते, तसे स्नायू ठिसूळ होत जातात. त्यात तुमच्यातील बऱ्याच लोकांना बैठे कामच असते. स्नायूंना मजबूत करण्यासाठी तुम्ही व्यायाम करणे महत्वाचे आहे. आणि व्यायाम हा वजन उचलण्याचाच असायला हवाय. त्यासाठी जिम गरजेची असते. वय जसे वाढत जाते, तसे हा वजन उचलण्याचा व्यायाम महत्वाचा असतो. असे केले तरच तुम्ही फिट राहू शकता. चालणे तर महत्वाचे आहेच. पण सोबत आठवड्या तुन तीन वेळा तुम्ही जिम ला जाऊन वजन उचलायला हवंय. वेळेची कारणे देऊ नका. जिम परवडत नसेल तर Push up, squats, Wall sits, किमान असे व्यायाम करा. पण काहींना काही हालचाल करा.
6. पुस्तके वाचा, जर्नल लिहा (Read Books, Journal) 
वरील सगळ्या गोष्टी या तुमच्या शारीरिक आरोग्याशी निगडित आहेत. त्या सोबतच तुमच्या मनाचे आरोग्य देखील महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही पुस्तक वाचण्यापासून सुरुवात करा. हा सगळ्यात फायदेशीर मानसिक व्यायाम आहे. तुम्हांला आवडत नसेल तर पुस्तक वाचनाची आवड लावून घ्या. तुम्ही काहीही वाचू शकता. कादंबरी, कथा संग्रह, कविता, चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तिमत्व विकास, आर्थिक विषयक, विज्ञान विषयक असे सगळे साहित्य वाचा. एक वेळ ठरवून घ्या. किमान अर्धा तास ते एक तास तुम्ही दररोज पुस्तक वाचायलाच हवं. लिहिण्याची आवड जोपासा. साहित्यपर लिहिणं गरजेचं नाही. तुमचे विचार लिहून काढा. एखादी समस्या सतावत असेल तर ती लिहून काढा. बघा तुम्हांला उत्तर मिळते का नाही? ध्यान करा. तुमच्या अंतर्मनाचा अभ्यास करा. त्याला कामाला लावा.
7. बचत करा, गुंतवणूक करा (Save and Invest) 
तुम्हांला बचतीची सवय असायला हवीय. अनावश्यक गोष्टीवर तुम्ही खर्च हा टाळायलाच हवा. त्याचसोबत तुम्ही गुंतवणूक करायला हवीय. फंड काय असतात, स्टॉक मार्केट काय आहे. हे शिकून घ्या. त्याचा अभ्यास करा. तुम्ही तुमच्या गावी जमीन विकत घ्या. दुसरं घर घ्या. काहीही करा पण पैसे उधळू नका. पैसे कमी असतील तर बचत करा. जास्त असतील तर गुंतवणूक करा.
8. पैशाचे स्रोत वाढवा (Raise your income streams) 
तुम्हांला तुमच्या नोकरीतून पैसे मिळतात. ही चांगलीच गोष्ट आहे. पण फक्त त्याच पैशावर अवलंबून राहू नका. नवीन स्रोत वाढवा. याचा अर्थ असा नाही कि तुम्ही अनैतिक मार्गाने पैसे मिळवा. तुमच्या नोकरीचा गैरफायदा घ्या. तसे करू नका. कर्माची फळे, ही संकल्पना लक्षात ठेवा. चांगल्या मार्गाने पैसे मिळवा. आजकाल खूप चांगले ऑनलाईन मार्ग आहेत. ते शोधा. त्याचा अभ्यास करा. ऑनलाईन कोर्स करा. नवीन कौशल्य शिकून घ्या.
9. वरिष्ठांचा सन्मान करा (Honor the seniors)
तुम्ही कुठल्याही खात्यात कामाला असा, जुनियर असा, सिनियर असा, तुम्हांला कुणीतरी वरिष्ठ असणारच. तुम्ही तुमच्या वरिष्ठांचा सन्मान करायला हवाय. तुम्ही वरिष्ठाना आव्हान देऊ नका. त्याने तुमचेच मानसिक नुकसान होते. वरिष्ठ कसा का असेना तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करा. बाकी सूड उगवण्याचं काम नियतीवर सोपवून द्या. मात्र नसते ताण घेऊन आजारांना निमंत्रण देऊ नका. सहकाऱ्यांशी प्रेमाने वागा. एकूणच तुमच्या व्यक्तिमत्वासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत.
10. जमिनीवर या! (Grounding, Earthing)
जमिनीवर या, याचा अर्थ इथे वेगळा आहे. म्हणजे तुम्ही जमिनीशी, निसर्गाशी नाते जोडा.  दर रविवारी किमान अर्धा तास ते 1 तास अनवाणी चाला. वाळू, माती किंवा गवत कशावरही चाला. याने तुमच्य. पायाचे Biomechanics सुधारेल. जमिनीवर झोपा. बेडवर नाही. हे दररोज करा. डोक्याखाली उशी सुद्धा घेऊ नका. बघा तुमची पाठदुखी कशी पळून जाईल.
या सगळ्या गोष्टी वाचायला तशा सोप्या आहेत. मात्र प्रत्यक्षात अंमल करताना कळेल किती अवघड आहे ते. पण हीच आपली जीवनशैली असायला हवीय. यावरच तुम्ही अभ्यास करायला हवाय.

Why is it important that you walk barefoot once a week?  |  Know its benefits and scientific reasons

Categories
Breaking News Education social आरोग्य देश/विदेश लाइफस्टाइल संपादकीय

 Why is it important that you walk barefoot once a week?  |  Know its benefits and scientific reasons

 Barefoot Walking Benefits – (The Karbhari News Service) – You must walk barefoot for at least 30-40 minutes once a week i.e. Sunday or any other day.  This will not only improve your health but also prevent many diseases from roaming around you.  Let us know how this happens with the scientific reason.  (Is it good to walk Barefoot)
  If you think back to your childhood, walking barefoot was a common experience 30 years ago.  Our feet were tough and adapted to the rough ground.  Onlookers are amazed when some people are seen walking barefoot these days!
  Have you also noticed that babies refuse to wear shoes?  It is a natural evolutionary tendency, which reveals that our feet should not be in shoes.
  But modern parents make their three-month-old babies wear pairs.  Isn’t this ridiculous?
  One of the wrong reasons given by parents is that walking barefoot causes their babies to catch pneumonia!  It’s incredible to argue this from people who sat in biology class and got A grades and B grades.
  However, why is barefoot walking beneficial?
  Let us start with electricity.
  If you have sat in a physics class, surely you have been taught a subject called ‘Electricity’.
  You may have been taught something known as electrical grounding.
  Electrical devices contain electrons.  which are always discharging.  These electrons are negatively charged.  If these electrons become overcharged, they can damage equipment and cause electrical failures.
  So, electricians make something.  Known as ‘Earth Wire’.  This earth wire is a metal rod that allows excess electrons to escape from the device and travel to earth and become neutral there.  It maintains the balance between escaping electrons and protons thus protecting electrical equipment.
  The same phenomenon happens in our body.  Our body is divided into three layers
  – Macroscopic
  – Subtle
  – Nuclear
  Macroscopic is the layer that we see with our naked eyes (head, skin, muscles, liver, intestines, etc.).
  Micro layer is what we see in our labs e.g.  Tissues, cells and microorganisms
  The nuclear layer is even deeper.  It is about molecules, atoms, protons, electrons and neutrons in the body.
  Our body is made up of billions and billions of atoms.
  99% of the atoms in the body are oxygen, carbon, hydrogen and nitrogen.  Other atoms like calcium, sodium, phosphorus etc.
  These atoms are made up of protons, neutrons and electrons.
  Electrons are negatively charged and occupy the outermost shell of an atom.  If an atom does not attract enough electrons, it becomes unstable and hence we call it a free radical.
  Seed oil, sugar, alcohol and synthetic nutrients are responsible for destabilizing the body’s atoms by stealing extra electrons from the outer shell of atoms.
  Free radicals are dangerous because they seek out other atoms to form covalent bonds, and this reaction is harmful to cells.
  This damage is known as oxidative stress.
  Oxidative stress causes chronic inflammation and ultimately leads to metabolic diseases, autoimmune diseases and cancer.
  We are sure you have heard about ANTI-OXIDANTS.  These are electrons found in food that donate electrons to stabilize unstable, dangerous atoms known as radicals.
  An example of a free radical is ROS (reactive oxygen species) which is extremely dangerous to mitochondria and is responsible for COVID19 deaths in people with metabolic diseases.
  But how important is grounding or walking barefoot?
  Wearing shoes with insulating soles and/or sleeping on a bed isolated from the earth’s electrical ground plane.  This has left most people disconnected from the Earth’s electrical rhythms and free electrons.
  When atoms are unstable, they crave electrons.
  This should be done to connect oneself with the earth.
   – Walking barefoot
  – Sleeping on the floor
  – Hugging trees
  – swimming in rivers or lakes,
   Allows electrons to flow from the earth into the body to stabilize harmful atoms.
  So, walk barefoot regularly to neutralize the free radicals that circulate dangerously in your body.  This is a very good workout.

Barefoot Walking Benefits in Hindi | यह क्यों महत्वपूर्ण है कि आप सप्ताह में एक बार नंगे पैर चलें?  |  जानिए इसके फायदे और वैज्ञानिक कारण

Categories
Breaking News Education social आरोग्य देश/विदेश लाइफस्टाइल संपादकीय हिंदी खबरे

Barefoot Walking Benefits in Hindi | यह क्यों महत्वपूर्ण है कि आप सप्ताह में एक बार नंगे पैर चलें?  |  जानिए इसके फायदे और वैज्ञानिक कारण

Scientific Benefits of Barefoot Walking Hindi – (The Karbhari News Service) – आपको सप्ताह में एक बार यानी रविवार या किसी अन्य दिन कम से कम 30-40 मिनट तक नंगे पैर जरूर चलना चाहिए।  इससे ना सिर्फ आपकी सेहत बेहतर होगी बल्कि कई बीमारियाँ आपके आसपास भी नहीं फटकेंगी।  आइए जानते हैं वैज्ञानिक कारण से ऐसा कैसे होता है।  (Barefoot Walking)
  यदि आप अपने बचपन के बारे में सोचें, तो 30 साल पहले नंगे पैर चलना एक आम अनुभव था।  हमारे पैर सख्त थे और उबड़-खाबड़ ज़मीन के अनुकूल थे।  देखने वाले आश्चर्यचकित रह जाते हैं जब आजकल कुछ लोग नंगे पैर चलते हुए दिखाई देते हैं!
  क्या आपने भी देखा है कि बच्चे जूते पहनने से मना कर देते हैं?  यह एक प्राकृतिक विकासवादी प्रवृत्ति है, जिससे पता चलता है कि हमारे पैरों में जूते नहीं होने चाहिए।
  लेकिन आधुनिक माता-पिता अपने तीन महीने के बच्चों को जोड़ी पहनाते हैं।  क्या यह हास्यास्पद नहीं है?
  माता-पिता द्वारा बताए गए गलत कारणों में से एक यह है कि नंगे पैर चलने से उनके बच्चों को निमोनिया हो जाता है!  उन लोगों द्वारा यह तर्क देना अविश्वसनीय है जो जीवविज्ञान कक्षा में बैठे और ए ग्रेड और बी ग्रेड प्राप्त किए।
  हालाँकि, नंगे पैर चलना क्यों फायदेमंद है?
  आइए बिजली से शुरुआत करें।
  यदि आप भौतिकी की कक्षा में बैठे हैं, तो निश्चित रूप से आपको ‘विद्युत’ नामक विषय पढ़ाया गया होगा।
  आपको विद्युत ग्राउंडिंग नामक कोई चीज़ सिखाई गई होगी।
  विद्युत उपकरणों में इलेक्ट्रॉन होते हैं।  जो हमेशा डिस्चार्ज होते रहते हैं.  ये इलेक्ट्रॉन ऋणात्मक रूप से आवेशित होते हैं।  यदि ये इलेक्ट्रॉन ओवरचार्ज हो जाते हैं, तो वे उपकरण को नुकसान पहुंचा सकते हैं और विद्युत विफलता का कारण बन सकते हैं।
  तो, इलेक्ट्रीशियन कुछ बनाते हैं।  ‘अर्थ वायर’ के नाम से जाना जाता है।  यह पृथ्वी तार एक धातु की छड़ है जो अतिरिक्त इलेक्ट्रॉनों को उपकरण से बाहर निकलने और पृथ्वी की ओर जाने और वहां तटस्थ होने की अनुमति देती है।  यह निकलने वाले इलेक्ट्रॉनों और प्रोटॉन के बीच संतुलन बनाए रखता है और इस प्रकार विद्युत उपकरणों की सुरक्षा करता है।
  यही घटना हमारे शरीर में भी घटित होती है।  हमारा शरीर तीन परतों में बंटा हुआ है
  – स्थूल
  – जटिल
  -परमाणु
  मैक्रोस्कोपिक वह परत है जिसे हम अपनी नग्न आंखों (सिर, त्वचा, मांसपेशियां, यकृत, आंत, आदि) से देखते हैं।
  सूक्ष्म परत वह है जो हम अपनी प्रयोगशालाओं में देखते हैं।  ऊतक, कोशिकाएँ और सूक्ष्मजीव
  परमाणु परत और भी गहरी है.  यह शरीर में अणुओं, परमाणुओं, प्रोटॉन, इलेक्ट्रॉनों और न्यूट्रॉन के बारे में है।
  हमारा शरीर अरबों-खरबों परमाणुओं से बना है।
  शरीर में 99% परमाणु ऑक्सीजन, कार्बन, हाइड्रोजन और नाइट्रोजन हैं।  अन्य परमाणु जैसे कैल्शियम, सोडियम, फॉस्फोरस आदि।
  ये परमाणु प्रोटॉन, न्यूट्रॉन और इलेक्ट्रॉन से बने होते हैं।
  इलेक्ट्रॉन ऋणात्मक रूप से आवेशित होते हैं और परमाणु के सबसे बाहरी आवरण पर कब्जा कर लेते हैं।  यदि कोई परमाणु पर्याप्त इलेक्ट्रॉनों को आकर्षित नहीं करता है, तो यह अस्थिर हो जाता है और इसलिए हम इसे मुक्त मूलक कहते हैं।
  बीज का तेल, चीनी, शराब और सिंथेटिक पोषक तत्व परमाणुओं के बाहरी आवरण से अतिरिक्त इलेक्ट्रॉन चुराकर शरीर के परमाणुओं को अस्थिर करने के लिए जिम्मेदार हैं।
  मुक्त कण खतरनाक होते हैं क्योंकि वे सहसंयोजक बंधन बनाने के लिए अन्य परमाणुओं की तलाश करते हैं और यह प्रतिक्रिया कोशिकाओं के लिए हानिकारक होती है।
  इस क्षति को ऑक्सीडेटिव तनाव के रूप में जाना जाता है।
  ऑक्सीडेटिव तनाव पुरानी सूजन का कारण बनता है और अंततः चयापचय संबंधी बीमारियों, ऑटोइम्यून बीमारियों और कैंसर का कारण बनता है।
  हमें यकीन है कि आपने एंटी-ऑक्सीडेंट्स के बारे में सुना होगा।  ये भोजन में पाए जाने वाले इलेक्ट्रॉन हैं जो अस्थिर, खतरनाक परमाणुओं को स्थिर करने के लिए इलेक्ट्रॉन दान करते हैं जिन्हें रेडिकल कहा जाता है।
  मुक्त रेडिकल का एक उदाहरण आरओएस (प्रतिक्रियाशील ऑक्सीजन प्रजाति) है जो माइटोकॉन्ड्रिया के लिए बेहद खतरनाक है और चयापचय रोगों वाले लोगों में COVID19 मौतों के लिए जिम्मेदार है।
  लेकिन ग्राउंडिंग या नंगे पैर चलना कितना महत्वपूर्ण है?
  इंसुलेटिंग सोल वाले जूते पहनना और/या पृथ्वी के विद्युत ग्राउंड प्लेन से अलग बिस्तर पर सोना।  इसने अधिकांश लोगों को पृथ्वी की विद्युत लय और मुक्त इलेक्ट्रॉनों से अलग कर दिया है।
  जब परमाणु अस्थिर होते हैं, तो वे इलेक्ट्रॉनों की चाहत रखते हैं।
  खुद को धरती से जोड़ने के लिए ऐसा करना चाहिए.
   – नंगे पैर चलना
  – फर्श पर सोना
  – पेड़ों को गले लगाना
  – नदियों या झीलों में तैरना,
   हानिकारक परमाणुओं को स्थिर करने के लिए इलेक्ट्रॉनों को पृथ्वी से शरीर में प्रवाहित होने की अनुमति देता है।
  इसलिए, आपके शरीर में खतरनाक रूप से प्रसारित होने वाले मुक्त कणों को बेअसर करने के लिए नियमित रूप से नंगे पैर चलें।  ये बहुत अच्छा वर्कआउट है.

Scientific Benefits of Barefoot Walking | तुम्ही आठवड्यातून एकदा अनवाणी चालणे का महत्वाचे आहे? | त्याचे फायदे आणि शास्त्रीय कारणे जाणून घ्या

Categories
Breaking News Education social आरोग्य देश/विदेश लाइफस्टाइल संपादकीय

Scientific Benefits of Barefoot Walking | तुम्ही आठवड्यातून एकदा अनवाणी चालणे का महत्वाचे आहे? | त्याचे फायदे आणि शास्त्रीय कारणे जाणून घ्या

Barefoot Walking Benefits – (The Karbhari News Service) – तुम्ही आठवड्यातून एकदा म्हणजे रविवारी किंवा इतर कुठल्याही एका दिवशी किमान 30-40 मिनिटे अनवाणी चालणे आवश्यक आहे. यामुळे तुमचे आरोग्य सुधारेलच शिवाय कितीतरी आजार तुमच्या आसपास देखील फिरकणार नाहीत. हे कसे होते ते आपण शास्त्रीय कारणासहित जाणून घेऊया. (Is it good to walk Barefoot)
 तुम्ही तुमच्या बालपणाबद्दल विचार केला तर लक्षात येईल कि 30 वर्षांपूर्वी अनवाणी चालणे हा एक सामान्य अनुभव होता. आपले पाय कठीण होते आणि खडबडीत जमिनीशी जुळवून घेतले जात होते. आजकाल काही लोक अनवाणी चालताना दिसतात तेव्हा बघणारे थक्क होतात!
 तुम्ही हे देखील लक्षात घेतले आहे का, की लहान मुले शूज घालण्यास नकार देतात.  ही एक नैसर्गिक उत्क्रांती प्रवृत्ती आहे, जी प्रकट करते की आपले पाय शूजमध्ये नसायला हवेत.
 पण आधुनिक पालक आपल्या तीन महिन्यांच्या बाळांना जोडे घालायला लावतात. हे हास्यास्पद नाही का?
 पालकांनी दिलेल्या चुकीच्या कारणांपैकी एक म्हणजे अनवाणी चालल्याने त्यांच्या बाळांना न्यूमोनियाची लागण होते!  जीवशास्त्र वर्गात बसलेल्या आणि A ग्रेड आणि B ग्रेड मिळालेल्या लोकांकडून हे असे युक्तिवाद करणे हे अविश्वसनीय आहे.
 तथापि, अनवाणी चालणे (Barefoot Walking) फायदेशीर का आहे?
 आपण विजेपासून (Electricity) सुरुवात करू या.
 जर तुम्ही भौतिकशास्त्राच्या (Physics) वर्गात बसला असाल, तर खात्री आहे की तुम्हाला ‘विद्युत’ नावाचा विषय शिकवला गेला आहे.
 इलेक्ट्रिकल ग्राउंडिंग म्हणून ओळखले जाणारे काहीतरी तुम्हांला शिकवले असेल.
 इलेक्ट्रिकल उपकरणांमध्ये इलेक्ट्रॉन असतात. जे नेहमी डिस्चार्ज होत असतात.  हे इलेक्ट्रॉन ऋण चार्ज केलेले असतात.  जर हे इलेक्ट्रॉन जास्त चार्ज झाले तर ते उपकरणांचे नुकसान करू शकतात आणि यामुळे विद्युत बिघाड होतो.
 म्हणून, इलेक्ट्रिशियन लोक काहीतरी बनवतात. ज्याला ‘Earth Wire’ म्हणून ओळखले जाते.  ही पृथ्वी वायर एक धातूची रॉड आहे ज्यामुळे अतिरिक्त इलेक्ट्रॉन उपकरणातून बाहेर पडू शकतात आणि पृथ्वीवर प्रवास करू शकतात आणि तेथे तटस्थ होऊ शकतात.  हे एस्केप इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनमधील समतोल राखते म्हणून विद्युत उपकरणाचे रक्षण करते.
 हीच घटना आपल्या शरीरात घडते.  आपले शरीर तीन थरांमध्ये विभागलेले आहे
 – मॅक्रोस्कोपिक
 – सूक्ष्म
 – आण्विक
 मॅक्रोस्कोपिक हा थर आहे जो आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहतो (डोके, त्वचा, स्नायू, यकृत, आतडे इ.)
 सूक्ष्म थर म्हणजे आपण आपल्या प्रयोगशाळांमधून पाहतो उदा. उती, पेशी आणि सूक्ष्मजीव
 आण्विक थर आणखी खोल आहे.  हे शरीरातील रेणू, अणू, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन बद्दल आहे.
 आपले शरीर अब्जावधी आणि अब्जावधी अणूंनी बनलेले आहे.
 शरीरातील 99% अणू हे ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन आणि नायट्रोजन आहेत.  बाकीचे अणू जसे कॅल्शियम, सोडियम, फॉस्फरस इ.
 हे अणू प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनपासून बनलेले असतात.
 इलेक्ट्रॉन्स नकारात्मक चार्ज होतात आणि अणूच्या बाहेरील शेल व्यापतात.  जर अणू पुरेसे इलेक्ट्रॉन आकर्षित करत नसेल तर ते अस्थिर होते आणि म्हणून आपण त्याला फ्री रेडिकल म्हणतो.
 सीड ऑइल, शुगर, अल्कोहोल आणि सिंथेटिक पोषक घटक अणूंच्या बाह्य कवचावरील अतिरिक्त इलेक्ट्रॉन चोरून शरीरातील अणू अस्थिर करण्यास जबाबदार असतात.
 मुक्त रॅडिकल्स धोकादायक असतात कारण ते सहसंयोजक बंध तयार करण्यासाठी इतर अणू शोधू लागतात आणि ही प्रतिक्रिया पेशींसाठी हानिकारक ठरते.
 ही हानी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणून ओळखली जाते.
 ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे दीर्घकाळ जळजळ होते आणि शेवटी चयापचय आजार, स्वयंप्रतिकार रोग आणि कर्करोग होतो.
 आम्हांला खात्री आहे की तुम्ही ANTI-OXIDANTS बद्दल ऐकले असेल.  हे अन्नामध्ये आढळणारे इलेक्ट्रॉन आहेत जे रॅडिकल्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अस्थिर, धोकादायक अणूंना स्थिर करण्यासाठी इलेक्ट्रॉन वितरीत करतात.
 फ्री रॅडिकलचे उदाहरण म्हणजे आरओएस (रिॲक्टिव्ह ऑक्सिजन प्रजाती) जी माइटोकॉन्ड्रियासाठी अत्यंत धोकादायक आहे आणि चयापचय रोग असलेल्या लोकांमध्ये COVID19 मृत्यूसाठी जबाबदार आहे.
 पण ग्राउंडिंग किंवा अनवाणी चालणे कसे महत्वाचे आहे?
 इन्सुलेट सोल्स असलेले शूज घालणे आणि/किंवा पृथ्वीच्या इलेक्ट्रिकल ग्राउंड प्लेनपासून विलग असलेल्या बेडवर झोपणे. यामुळे बहुतेक लोक पृथ्वीच्या इलेक्ट्रिकल लय आणि फ्री इलेक्ट्रॉन्सपासून डिस्कनेक्ट झाले आहेत.
 जेव्हा अणू अस्थिर असतात, तेव्हा ते इलेक्ट्रॉनची इच्छा करतात.
 स्वतःला पृथ्वीशी जोडण्यासाठी हे करायला हवे.
  – अनवाणी चालणे
 – जमिनीवर झोपणे
 – झाडांना मिठी मारणे
 – नद्या किंवा तलावांमध्ये पोहणे,
  हानिकारक अणू स्थिर करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स पृथ्वीवरून शरीरात वाहू देतात.
 म्हणून, आपल्या शरीरात धोकादायकपणे फिरत असलेल्या मुक्त रॅडिकल्सना निष्प्रभ करण्यासाठी नियमितपणे अनवाणी चाला. ही एक खूप चांगली कसरत आहे.